| 
·       
  १७
  जानेवारी १७०६
  : बेंजामिन
  फ्रँकलिन
  जन्मदिन. | 
  | 
·       
  गुन्हेगारी
  आणि थरार
  साहित्यनिर्मिती
  करणाऱ्या
  जगभरातील
  लेखकांचे
  पहिले
  संमेलन दिल्लीत १७
  जानेवारी
  रोजी पार
  पडले.  
·       
  गुन्हेगारी, थरार, पोलिस या
  विषयांवर ‘क्राइम
  रायटर्स
  फेस्टिव्हल’मध्ये
  विचारमंथन
  होणार आहे. | 
  | 
·       
  ‘मेसेंजर ऑफ
  गॉड’ या
  चित्रपटाला
  हिरवा कंदील
  दिल्याच्या निषेधार्थ
  सेन्सॉर
  बोर्डाच्या
  अध्यक्ष लीला सॅमसन
  यांच्या
  पाठोपाठ आणखी
  आठ
  सदस्यांनी
  राजीनामे
  दिले. 
·       
  इरा
  भास्कर, लोरा प्रभू, पंकज शर्मा, राजीव मसंद, शेखरबाबू
  कंजरेला, शाजी करूण, शुभ्रा
  गुप्ता आणि
  टीजी
  थायगराजन
  यांनी माहिती-प्रसारण
  खात्याला
  आपला
  राजीनामा
  पाठवला आहे. 
·       
  केंद्रीय
  माहिती आणि
  प्रसारण
  मंत्री : अरुण
  जेटली 
·       
  माहिती
  व प्रसारण
  राज्यमंत्री
  : राज्यवर्धन राठोड
   | 
  | 
·       
  ई-गव्हर्नन्सबाबत
  जिल्हा
  पातळीवर ठोस
  कामगिरी
  केल्याबद्दल
  जम्मू-काश्मीरला
  राष्ट्रीय
  पुरस्कार
  जाहीर झाला.  
·       
  राज्यातील
  ई-पंचायत या
  पथदर्शी
  प्रकल्पासाठी
  हा पुरस्कार
  प्रदान
  करण्यात
  येणार आहे. २०१३-१४ मध्ये
  सुरू
  झालेल्या या
  प्रकल्पांतर्गत
  १४७ पंचायती
  सक्षम
  केल्या आहेत.  
·       
  ३०
  जानेवारी
  रोजी
  गांधीनगरमध्ये
  होणाऱ्या नॅशनल
  कॉन्फरन्समध्ये
  पुरस्कार
  वितरण सोहळा होईल. | 
  | 
·       
  बारामुल्ला
  जिल्ह्यात लष्कर ए
  तय्यबाच्या
  दहशतवाद्याला
  अटक करण्यात
  आली आहे.  
·       
  अबू
  मौविय असे अटक
  करण्यात
  आलेल्या
  दहशतवाद्याचे
  नाव असून, तो पाकिस्तानी
  नागरिक आहे. | 
  | 
·       
  काँग्रेस
  अध्यक्षा
  सोनिया गांधी
  यांच्या जीवनावर
  स्पॅनिश
  लेखक
  जेव्हिअर
  मोरो यांनी
  लिहिलेले ‘द
  रेड सारी’ पुस्तक आता
  भारतात
  उपलब्ध झाले आहे. 
·       
  २००८
  मध्ये
  पहिल्यांदा
  हे पुस्तक
  स्पॅनिश भाषेमध्ये
  प्रकाशित
  झाले होते.
  मात्र, काँग्रेस
  सरकारच्या
  राजवटीमध्ये
  या
  पुस्तकामधील
  मजकुराला
  आक्षेप
  घेण्यात
  आल्याने ते
  भारतात
  उपलब्ध झाले
  होते.  
·       
  या
  पुस्तकात
  चुकीच्या, अर्धसत्य
  माहितीच्या
  आधारावर
  लेखन झाले असून
  त्यातून
  बदनामी
  करण्याचा
  उद्देश
  असल्याचा आक्षेप
  सोनियांच्यावतीने
  २०१० मध्ये
  नोंदवण्यात
  आला होता.
  त्यानंतर
  त्यांना
  नोटीसही
  बजावण्यात
  आली होती. | 
  | 
·       
  २०१४
  मधील लोकसभा
  आणि
  विधानसभा
  निवडणुकीत
  भाजपाने
  सर्वाधिक
  ७१४ कोटी, तर
  काँग्रेसने
  त्यापाठोपाठ
  ५१६ कोटी
  रुपये खर्च
  केले.  
·       
  निवडणूक
  आयोगाने २०१४
  ची लोकसभा
  निवडणूक, तसेच
  आंध्र
  प्रदेश, अरुणाचल
  प्रदेश, ओडिशा
  आणि सिक्किम
  या चार राज्यांतील
  विधानसभा
  निवडणुकीवर
  विविध
  राष्ट्रीय
  पक्षांनी
  केलेल्या
  खर्चाची
  आकडेवारी जारी
  केली. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा