प्रश्नसंच १२५ - चालू घडामोडी

[प्र.१] गुजरात नंतर नुकतेच कोणत्या राज्याने मतदान सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला?
१] गुजरात
MT Quiz
२] महाराष्ट्र
३] मध्यप्रदेश
४] कर्नाटक
४] कर्नाटक
------------------
[प्र.२] “अॅट क्लोज ऑफ प्ले” हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
१] रिकी पॉटिंग
२] युवराज सिंग
३] केविन पीटरसन
४] अॅडम गिलख्रिस्त
१] रिकी पॉटिंग
------------------
[प्र.३] खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे?
१] वडनगर (गुजरात)
२] जयापूर (उत्तर प्रदेश)
३] सायखेडा (महाराष्ट्र)
४] रामपूर (गुजरात)
२] जयापूर (उत्तर प्रदेश)
------------------
[प्र.४] भारताची मंगळ मोहीम कोणत्या देशातून नियंत्रित करण्यात आली होती?
१] रशिया
२] फ्रांस
३] फिजी
४] जपान 
३] फिजी
------------------
[प्र.५] महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत?
१] मोहित शहा
२] दयारास खंबाटा
३] पुरषोत्तम गायकवाड
४] सुनील मनोहर
४] सुनील मनोहर
------------------
[प्र.६] राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
१] रवींद्र वर्मा
२] नरेंद्र मोदी
३] अरुनेंद्र कुमार
४] राजनाथ सिंह
२] नरेंद्र मोदी
------------------
[प्र.७] नुकतेच चर्चेत आलेले जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
१] ब्रम्हपुत्रा
२] गंगा
३] सिंधू
४] झेलम
१] ब्रम्हपुत्रा
------------------
[प्र.८] नारळ पीक विमा योजना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे?
अ] नंदुरबार
ब] ठाणे
क] सिंधुदुर्ग
ड] कोल्हापूर

१] ब, क व ड बरोबर
२] अ, ब व क बरोबर
३] ब व क बरोबर
४] सर्व बरोबर
३] ब व क बरोबर
------------------
[प्र.९] भारताने २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किती क्रीडाप्रकारात भाग घेतला होता?
१] ३४
२] २६
३] २८
४] ३१
३] २८
------------------
[प्र.१०] ईशान्य भारतातील लोकांवर दिल्लीसह देशभरात होत असलेल्या वांशिक हल्ल्यांविषयी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली?
१] मायाराम समिती
२] वर्मा समिती
३] बेझबरुआ समिती
४] शिवराज पाटील समिती
३] बेझबरुआ समिती
------------------
[प्र.११] व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?
१] १० टक्के
२] २० टक्के
३] ३० टक्के
४] ४० टक्के
३] ३० टक्के
------------------
[प्र.१२] प्रयोगासाठी प्रथम प्राण्यांवर वापर करून त्यानंतर बाजारात आणलेल्या सौंदर्य प्रसाधनांची (अॅनिमल टेस्टेड कॉस्मेटीक्स) आयात करण्यास बंदी आणणारा पहिला दक्षिण आशियातील देश कोणता?
१] भारत
२] मालदीव
३] सिंगापूर
४] इंडोनेशिया
१] भारत
------------------
[प्र.१३] ६ ते ९ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘जागतिक आयुर्वेद परिषद ’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
१] नवी दिल्ली
२] पुणे
३] हरिद्वार
४] शिलॉंग
१] नवी दिल्ली
------------------
[प्र.१४] ‘रूम्स’ नावाचे चॅटींग अप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे?
१] गुगल
२] मायक्रोसॉफ्ट
३] याहू
४] फेसबुक
४] फेसबुक
------------------
[प्र.१५] खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
१] केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्य संख्या ६६ आहे.
२] केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ७ मंत्री आहेत.
३] केंद्रीय मंत्रीमंडळात सर्वाधिक मंत्री उत्तर प्रदेश राज्यातून आहेत.
४] केंद्रीय मंत्रीमंडळात महिलांची संख्या ८ आहे.
२] केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ७ मंत्री आहेत.
[केंद्रीय मंत्रीमंडळात महाराष्ट्राचे ६ मंत्री आहेत. १) नितीन गडकरी २) सुरेश प्रभू ३) अनंत गीते ४) पियुष गोयल ५) प्रकाश जावडेकर ६) हंसराज अहिर]


------------------

1 टिप्पणी: