| 
·       
  १९
  फेब्रुवारी १६३०
  : पुणे
  जिल्ह्यातील
  शिवनेरी
  गडावर
  हिंदवी स्वराज्याचे
  संस्थापक
  श्री. शिवाजी
  महाराज यांचा
  जन्म | 
  | 
·         
  संगणक
  तंत्रावर
  आधारित “आपलं सरकार”
  ही
  मुख्यमंत्री
  देवेंद्र
  फडणवीस
  यांच्या सरकारची
  अभिनव
  संकल्पना
  सामान्य
  जनतेच्या पसंतीला
  उतरत आहे. 
·         
  “आपलं
  सरकार” या
  पोर्टलवर
  प्रत्येक
  नागरिक
  स्वत:ची
  तक्रार
  मांडू शकतो. सरकार
  दरबारी
  प्रलंबित
  प्रकरणाचे
  गाऱ्हाणे
  मांडण्यासाठी
  या पोर्टलचा
  वापर वाढत
  आहे. २६
  जानेवारी
  रोजी सुरू
  झालेल्या या
  पोर्टलवर २३७९
  तक्रारी
  दाखल झाल्या. 
·         
  सध्या
  प्रत्येक
  दिवशी १०० ते ११०
  तक्रारी पोर्टलवरून
  मिळत आहेत. | 
  | 
·         
  देशातील
  सर्वात
  श्रीमंत
  व्यक्ती
  असलेले उद्योजक
  मुकेश
  अंबानी
  यांना
  इन्स्टिट्यूट
  ऑफ केमिकल
  टेक्नोलॉजी, मुंबई
  संस्थेकडून ‘डॉक्टर
  ऑफ सायन्स’ ही
  मानद पदवी
  प्रदान करण्यात
  आली आहे. 
·         
  हा
  सन्मान
  प्राप्त
  करणारे
  मुकेश
  अंबानी चौथे
  व्यक्ती
  आहेत. ते
  स्वतः या संस्थेचे
  विद्यार्थी
  आहेत.
  त्यांनी या
  संस्थेतून
  केमिकल
  इंजीनियरिंगची
  पदवी
  मिळवलेली
  आहे. | 
  | 
·         
  ईशान्य
  म्यानमारमधील
  चीनच्या
  सीमारेषेस लागून
  असलेल्या
  कोकांग
  भागामध्ये
  सरकार व कोकांग
  बंडखोरांमध्ये
  सुरु
  असलेल्या
  संघर्षामध्ये
  किमान २६ बंडखोर ठार झाले.  
·         
  म्यानमारमधील
  कोकांग
  जमातीच्या
  प्रभावशाली
  नेत्यास २००९ साली
  देशाबाहेर
  हाकलून
  लावण्यात
  आले होते. परंतु
  या बंडखोर
  नेत्याच्या
  म्यानमारमधील
  पुन:प्रवेशानंतर
  या
  भागामध्ये
  पुन्हा एकदा
  संघर्ष सुरु
  झाला आहे.  
·         
  या
  भागामध्ये
  म्यानमारने लष्करी
  कायदा लागू केला आहे. | 
  | 
·         
  लीबियावरील
  शस्त्रविक्रीसंदर्भात
  लादण्यात
  आलेले निर्बंध
  उठवून इस्लामिक
  स्टेट (इसिस)
  या दहशतवादी
  संघटनेचा सामना
  करण्यासाठी
  मदत करावी, असे
  आवाहन लीबियाच्या
  परराष्ट्र मंत्री
  मोहम्मद
  अल-दिरी यांनी 
  संयुक्त
  राष्ट्रसंघास
  केले आहे.  
·         
  कुप्रसिद्ध
  हुकूमशहा मुअम्मद गद्दाफी
  याच्या
  कार्यकाळात
  झालेल्या
  हिंसाचारामध्ये
  नागरिकांच्या
  रक्षणासाठी
  या देशावर शस्त्रविक्रीसंदर्भातील
  निर्बंध लादण्यात
  आले होते. | 
  | 
·         
  देशातील
  धान्योत्पादनाबाबतच्या दुसऱ्या आगाऊ
  अंदाजानुसार
  २०१४-१५
  या वर्षातील
  धान्याचे
  उत्पादन २५
  कोटी ७० लाख
  टनांच्या
  आसपास असेल, असे
  आज कृषी
  मंत्रालयातर्फे
  सांगण्यात
  आले. 
·         
  गेल्या
  वर्षी (यूपीए-२
  च्या काळात)
  देशात
  विक्रमी, म्हणजे
  २६ कोटी ५५
  लाख ७० हजार
  टन
  धान्योत्पादन
  झाले होते. गेल्या
  वर्षीच्या
  तुलनेत हे
  धान्योत्पादन
  ८५ लाख
  टनांनी कमी आहे.  
·         
  मॉन्सूनच्या
  पावसात १२ टक्क्यांनी
  घट झालेली
  असतानाही, तरी
  त्या तुलनेत
  कृषि उत्पादनातील
  कपात केवळ
  तीन टक्क्यांपर्यंतच
  रोखण्यात यश मिळविल्याचा
  दावा कृषी
  मंत्रालयाने
  केला आहे. | 
  | 
·         
  स्वातंत्र्यासाठी
  पाकिस्तानविरोधात
  युद्ध सुरू
  असताना
  देशविरोधात
  कारवाया
  करणाऱ्या जमात-ए-इस्लामी
  पक्षाच्या अब्दुल
  सुभान (वय ८०) या
  नेत्याला
  बांगलादेशातील
  विशेष
  न्यायालयाने
  आज फाशीची
  शिक्षा
  सुनावली. | 
  | 
·         
  ३
  फेब्रुवारी
  १९२५ रोजी
  सीएसटी
  (पूर्वीचे व्हिक्टोरिया
  टर्मिनस) ते
  कुर्ला
  स्टेशनपर्यंत
  पहिली
  विजेवरील
  लोकल
  धावली होती
  या घटनेला नुकतीच ९०
  वर्षे पूर्ण झाली. | 
  | 
·         
  महिला
  व बालविकास
  विभागाच्या
  कामात
  पारदर्शकता
  आणि
  सूसुत्रता
  आणण्यासाठी अंब्रेला
  ट्रॅकिंग
  सिस्टीमचा (यूटीएस)
  अवलंब करण्यात
  येणार आहे. 
·         
  त्यासाठी
  १८१
  हा टोल फ्री
  क्रमांक आहे. | 
  | 
·         
  महाराष्ट्र
  राज्य
  ग्रामीण
  जीवनोन्नती
  अभियांना
  अंतर्गत पालघर
  जिल्हा
  अभियान व
  पालघर जिल्हा
  परिषदेमार्फत एक
  कुटुंब,एक
  नोकरी योजना राबविण्यात
  येणार आहे. | 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा